कांदा निर्यात बंदी: शेतकर्यांचे नुकसान कायम
शेतकर्यांचे झालेले नुकसान :डिसेंबर महिन्यापासून कांद्याचे भाव दबावाखाली आले आहेत आणि त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. काही शेतकर्यांना पिकासाठी आलेला खर्चही भरून निघाला नाही, तर वाहतुकीचा खर्चदेखील वसूल करता आला नाही. निर्यात बंदी कायम राहणार:३१ मार्चनंतर निर्यात बंदी उठविण्याची शेतकर्यांना आशा होती. परंतु सरकारने पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी कायम राहणार … Read more