शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आली मोठी खुशखबर !!! सरकारकडून कर्जमाफी आणि अनुदानाची मोठी घोषणा…!!!
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विशेष योजना राबविल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना हीच शेतकरी कर्जमाफीची सगळ्यात मोठी योजना आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना (कर्जमाफी योजना महाराष्ट्र)मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. शिवाय, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड … Read more