शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 1 रुपया देऊन पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हा विमा.

पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून ज्या शेतकरी मित्रांना पीक विमा देय होता, त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आलेली होती. अतिरिक्त पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठीच ही पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा देणे राहिलेला आहे, त्यांना … Read more

शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आली मोठी खुशखबर !!! सरकारकडून कर्जमाफी आणि अनुदानाची मोठी घोषणा…!!!

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विशेष योजना राबविल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना हीच शेतकरी कर्जमाफीची सगळ्यात मोठी योजना आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना (कर्जमाफी योजना महाराष्ट्र)मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. शिवाय, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड … Read more