केंद्र सरकार द्वारे कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी आणि शेतकर्यांचे नुकसान
केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ ला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. हा निर्णय शेतकर्यांसाठी दुःखद ठरला कारण त्यामुळे कांद्याचे बाजारभाव खाली आले. शेतकर्यांचे नुकसान:निर्यात बंदीमुळे डिसेंबरपासून कांद्याच्या किमती दबावात आल्या आहेत. यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. काही शेतकर्यांना पिकासाठी आलेला खर्च भरून निघाला नाही … Read more